राज्यघटनेवर आधारित काही महत्वाचे प्रश्नोत्तरे (भाग -1)
Q. भारताने राज्यघटना स्वीकार.......रोजी केली ?
✔ २६ नोव्हेंबर १९४९.Q. भारतीय राज्य-घटना कधी अमलात आली ?
✔ २६ जानेवारी १९५०.Q. घटना समितीचे अध्यक्ष कोण होते ?
✔...
आणीबाणी व राष्ट्रपती बद्दल हे तुम्हाला माहित आहे का ?
विशिष्ट परिस्थितीला तोंड देण्यासाठी राष्ट्रपतीला काही विशेष स्वरूपाचे अधिकार देण्यात आले आहेत. संविधानाने खालील तीन प्रकारच्या आणीबाणीचा उल्लेख केला आहे.emergency in indiaआर्थिक आणीबाणी (३६०)
देशाच्या...
राज्यपालाचे अधिकार कोणते ?
कायदेविषयक अधिकार
राज्यविधिमंडळाचे अधिवेशन बोलावणे, ते स्थगित करणे, त्याच्यासमोर अभिभाषण करणे, विधानसभा बरखास्त करणे, निवडणुकीनंतर विधानसभेच्या पहिल्या बैठकीला संबोधित करणे. विधिमंडळाने पारित केलेल्या विधेयकाला राज्यपालाच्या...
जम्मु-कश्मिर मधिल कलम 370 रद्द केल्यास होणारे महत्वाचे 12 बदल..!
★ धारा 370 रद्द.★ आर्टीकल 35 अ रद्द.★ आता जम्मु काश्मीर राज्य नाही राहीले.★ जम्मु व काश्मीर घाटी केंद्र शासीत प्रदेश. पण विधानसभा राहणार.★...
भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये कोणती ?
Indian Constitution information in marathi मुलभूत कर्तव्य :१९७६ च्या ४२ व्या घटनादुरुस्तीन्वये राज्यघटनेमध्ये एकूण ११ कर्तव्यांचा समावेश करण्यात आला आहे.
मुलभूत कर्तव्यांचा राज्यघटनेमध्ये समावेश...
भारतीय राज्यघटना Indian Constitution
लोकनियुक्त घटना समितीची कल्पना सर्व प्रथम मानवेंद्रनाथ रॉय यांनी १९२७ मध्ये सायमन कमिशन पुढे मांडली भारतमंत्री र्बकन हेड यांच्या आवाहनानुसार भारतीय नेत्यांनी नेहरू रिर्पोट...
जम्मू-काश्मीर : कलम ‘३५ अ’ आणि ३७० मध्ये केंद्र सरकार करतोय मोठे बदल जाणून...
जम्मू-काश्मीरमध्ये केंद्र सरकारने ३८ हजार अतिरिक्त सुरक्षा दलाच्या जवानांना तैनात केल्याने काश्मीरमधील कलम ३५ अ आणि ३७० हटविण्याच्या हालचाली सुरू झाल्याची चर्चा सुरू झाली...
महान्यायवादी बद्दल माहिती
संविधानाच्या कलम ७६ नुसार हे अधिकार पद निर्माण करण्यात आले आहे. देशाचा सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणून हे पद कार्यभार सांभाळते. राष्ट्र्पतीद्वारे त्याची नियुक्ती होते.
सर्वोच्च...
भारतीय संघराज्य मराठी
भारतीय संघराज्य निर्मिती :
संघराज्य म्हणजे अधिकार वाटपाची व्यवस्था असून त्यात एक सर्वसाधारण शासन केंद्रशासन व संघराज्य शासन आणि सर्वसाधारण शासनाचे घटक पातळ्या निर्माण केल्या...
भारताची राज्यघटना Indian Constitution
अधिक महत्वाचे१६ मे १९४६ रोजी त्रीमंत्री योजनेनुसार भारताची राज्य घटना तयार करण्यात येईल असे मान्य करण्यात आले आहे.
जुलै १९४६ मध्ये प्रांतिक आयदेमंडळातून...