History Practice Question papers, History practice paper suitable for all competitive exams. , Free Model Papers in History. इतिहस सराव पेपर, मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: इतिहास सराव पेपर 9
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
इतिहास सराव पेपर 9
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
इतिहास स्पेशल सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
- Question 1 of 25
1. Question
1 pointsभारत-चीन युद्धानंतर कोणत्या पंतप्रधानांनी प्रथम चीनला भेट दिली?
CorrectIncorrect - Question 2 of 25
2. Question
1 pointsविद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
CorrectIncorrect - Question 3 of 25
3. Question
1 pointsमुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली?
CorrectIncorrect - Question 4 of 25
4. Question
1 pointsश्रीपती शेषाद्री प्रकरण जा समाजसुधारकाची संबंधित होते त्यांचे नाव काय?
CorrectIncorrect - Question 5 of 25
5. Question
1 points‘ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ’ या संस्थेची स्थापना कोणी केली?
CorrectIncorrect - Question 6 of 25
6. Question
1 pointsखालीलपैकी कोणता क्रांतिकारक विचाराने नास्तिक व समाजवादी होता?
CorrectIncorrect - Question 7 of 25
7. Question
1 pointsसमाज सुधारक राजा राम मोहन रॉय यांनी भारतातील शिक्षणाकरिता ………..यांना पाठिंबा दिला.
CorrectIncorrect - Question 8 of 25
8. Question
1 points‘इष्ट असेल ते बोलणार व साध्य असेल ते करणार’ हे ब्रीद वाक्य कोणाचे आहे?
CorrectIncorrect - Question 9 of 25
9. Question
1 points‘स्त्री पुरुष तुलना’ या पुस्तकात स्त्रियांवरील अत्याचाराला……….. यांनी वाचा फोडली.
CorrectIncorrect - Question 10 of 25
10. Question
1 pointsगोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म 14 जुलै 1856 रोजी ……….जिल्ह्यातील टेंभू या गावी झाला.
CorrectIncorrect - Question 11 of 25
11. Question
1 pointsमहर्षी धोंडो केशव कर्वे यांना भारत सरकारने कोणती पदवी देऊन गौरविले?
CorrectIncorrect - Question 12 of 25
12. Question
1 points‘भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळा’ची स्थापना ………..यांनी केली.
CorrectIncorrect - Question 13 of 25
13. Question
1 pointsबॉम्बे असोसिएशनची सन्मानीय अध्यक्ष म्हणून ……….यांची निवड केली होती.
CorrectIncorrect - Question 14 of 25
14. Question
1 pointsमहात्मा फुले यांनी अस्पृश्यांच्या शिक्षणासाठी वेताळ पेठ (पुणे) येथे इसवीसन………. मध्ये शाळा सुरू केली.
CorrectIncorrect - Question 15 of 25
15. Question
1 pointsफर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य म्हणून कोणी काम केले?
CorrectIncorrect - Question 16 of 25
16. Question
1 pointsपुणे येथे इसवीसन……… मध्ये महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा काढली.
CorrectIncorrect - Question 17 of 25
17. Question
1 pointsहडप्पा संस्कृतीतील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नांगरलेल्या शेताचा पुरावा मिळालेला आहे?
CorrectIncorrect - Question 18 of 25
18. Question
1 pointsसन 1948 च्या फॅक्टरी कायद्यान्वये किती वर्षाखालील मुलांना कामावर ठेवण्यात येऊ नये असे ठरवण्यात आले?
CorrectIncorrect - Question 19 of 25
19. Question
1 pointsसन 1948 शेतकऱ्यांनी कोणाच्या पुढाकाराखाली किसान सभा या संघटनेची स्थापना केली?
CorrectIncorrect - Question 20 of 25
20. Question
1 pointsअनुशीलन समिती ही क्रांतिकरकांची संघटना…….. येथे स्थापन करण्यात आली होती?
CorrectIncorrect - Question 21 of 25
21. Question
1 points……….. या व्हाइसरॉयच्या कारकिर्दीत इसवी सन 1911 मध्ये भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्ली येथे नेण्यात आली.
CorrectIncorrect - Question 22 of 25
22. Question
1 points…………. हा सरकार चळवळीचा जनक म्हणून ओळखला जातो.
CorrectIncorrect - Question 23 of 25
23. Question
1 pointsइसवी सन 1932 आली अखिल भारतीय हरिजन संघाची स्थापना कुठल्या नेत्यांनी केली?
CorrectIncorrect - Question 24 of 25
24. Question
1 pointsअकबराच्या दरबारातील दसवंत आणि बसवन या व्यक्ती पुढीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत?
CorrectIncorrect - Question 25 of 25
25. Question
1 pointsपुढीलपैकी कोणता संस्कृत ग्रंथ हर्षवर्धन या राज्यकर्त्यांने लिहिला नाही?
CorrectIncorrect