History Practice Question papers, History practice paper suitable for all competitive exams. , Free Model Papers in History. इतिहस सराव पेपर, मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: इतिहास सराव पेपर 5
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
इतिहास सराव पेपर 5
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
इतिहास स्पेशल सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
- Question 1 of 25
1. Question
1 points‘1857 ची घटना स्वातंत्र्ययुद्ध नव्हते’ हे ……..यांनी म्हटले आहे.
CorrectIncorrect - Question 2 of 25
2. Question
1 pointsइसवी सन 1858 च्या राणीचा जाहीरनाम्या नुसार कोणत्या धोरणाचा अंत करण्यात आला?
CorrectIncorrect - Question 3 of 25
3. Question
1 pointsइसवीसन 1857 च्या उठावाचे वैशिष्ट्य म्हणजे………… ऐक्य होय.
CorrectIncorrect - Question 4 of 25
4. Question
1 points1857 च्या उठावात क्रांतिकारकांच्या जोरदार हल्ल्याने जखमी होऊन कोणत्या ब्रिटिश रेसिडेंटचा मृत्यू झाला?
CorrectIncorrect - Question 5 of 25
5. Question
1 points1857 मध्ये इंग्रजांविरुद्ध सर्वत्र वातावरण तप्त झालेले असताना समाजातील सर्व वर्गांना एकत्र आणून लढत तीव्र करण्याचे काम कोणी केले?
CorrectIncorrect - Question 6 of 25
6. Question
1 pointsइसवीसन 1857 च्या उठावानंतर कोणत्या तारखेस भारताची सत्ता इंग्लंडच्या राणीकडे हस्तांतरित करण्यात आली?
CorrectIncorrect - Question 7 of 25
7. Question
1 pointsइसवी सन 1857 च्या उठावाच्या दरम्यान आणि नंतर भारतीयांचे मुख्य उद्दिष्ट कोणते होते?
CorrectIncorrect - Question 8 of 25
8. Question
1 points‘एटीन फिफ्टी सेवन’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
CorrectIncorrect - Question 9 of 25
9. Question
1 points1857 च्या उठावाची नियोजित तारीख कोणती होती?
CorrectIncorrect - Question 10 of 25
10. Question
1 points1857 चा उठाव प्रत्यक्ष कोणत्या दिवशी झाला?
CorrectIncorrect - Question 11 of 25
11. Question
1 pointsराणीचा जाहीरनामा केव्हा प्रसिद्ध करण्यात आला?
CorrectIncorrect - Question 12 of 25
12. Question
1 points1857 चा उठाव आला कोणत्या गव्हर्नर जनरलला जबाबदार मानले जाते?
CorrectIncorrect - Question 13 of 25
13. Question
1 points1857 च्या उठावाच्या वेळी खानदेशात भिल्लांनी …………च्या नेतृत्वाखाली बंड केले?
CorrectIncorrect - Question 14 of 25
14. Question
1 pointsभारतीय भाषेतील वृत्तपत्रांवर निर्बंध घालणारा देशी भाषिक वृत्तपत्र कायदा केव्हा संमत करण्यात आला?
CorrectIncorrect - Question 15 of 25
15. Question
1 pointsस्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक म्हणून कोणास संबोधले जाते?
CorrectIncorrect - Question 16 of 25
16. Question
1 points‘बंगाल कुळ कायदा’ खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर च्या काळात संमत केला गेला?
CorrectIncorrect - Question 17 of 25
17. Question
1 pointsबंगालची फाळणी कोणी व केव्हा केली?
CorrectIncorrect - Question 18 of 25
18. Question
1 pointsसती प्रथा कायद्याने बंद करण्याचे श्रेय………. या वाईस राहायला जाते.
CorrectIncorrect - Question 19 of 25
19. Question
1 pointsब्रिटिश भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल कोण?
CorrectIncorrect - Question 20 of 25
20. Question
1 pointsबॉम्बे – ठाणे रेल्वे कोणत्या वर्षी सुरु झाली?
CorrectIncorrect - Question 21 of 25
21. Question
1 pointsभारतीय वृत्तपत्राचा मुक्तिदाता कोणास म्हटले जाते?
CorrectIncorrect - Question 22 of 25
22. Question
1 pointsभारतामध्ये संस्थान विलीनीकरणाची नीती कोणत्या गव्हर्नरने वापरली?
CorrectIncorrect - Question 23 of 25
23. Question
1 pointsतैनाती फौजी ची पद्धत कोणी सुरू केली?
CorrectIncorrect - Question 24 of 25
24. Question
1 points1930 मध्ये पहिली गोलमेज परिषद कोणी बोलावली?
CorrectIncorrect - Question 25 of 25
25. Question
1 pointsइसवी सन 1911 मध्ये बंगालची फाळणी रद्द झाल्याची घोषणा….याने केली.
CorrectIncorrect