Q. भारताने राज्यघटना स्वीकार…….रोजी केली ?

Q. भारतीय राज्य-घटना कधी अमलात आली ?
Q. घटना समितीचे अध्यक्ष कोण होते ?
Q. भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी…….घटना आहे ?
Q. भारतीय राज्यघटना तयार करण्यास किती कालावधी लागला ?
Q. भारतीय संविधान हे……. आहे.
Q. भारतात नागरिकत्व कोणत्या पद्धतीचे आहे ?
Q. भारताने संसदीय शासन पद्धती कोणत्या देशातून स्वीकारली आहे ?
Q. संघराज्य पद्धत कोणत्या देशातून स्वीकारली आहे ?
Q. मूळ भारतीय घटनेत मूळ किती मूलभूत अधिकार होते ?
Q. ४४व्या घटनादरूुस्ती नुसार…….हा मूलभूत अधिकार रद्द झाला ?
Q. ४२व्या घटना दरुस्तीत कोणते शब्द उद्देशपत्रिकेत जोडले गेले ?
Q. मूलभूत अधिकारांशी संबंंधीत कलमे कोणती ?
Q. संसदेशी समंधित कलम कोणते ?
Q. राज्यसभेत सर्वात जास्त प्रतींनिधी कोणत्या राज्यांचे असतात ?
Q. घटने नुसार राज्यसभेची कमाल सदस्य संख्या किती ?
Q. संसदेच्या दोन अधिवेशना मधील कालावधी जास्तीत जास्त……..एवढा असावा ?
Q. राज्य मंत्रिमंडळ संयुक्तपणे कोणाला जबाबदार असते ?
Q. संसदेच्या दोन्ही सभागहृाचे निर्वाचित सदस्य कोणाची निवड करतात ?
Q. राज्याच्या आर्थिक व्यवहारावर पुर्ण नियंत्रण कोणाचे असते ?
Q. महाराष्ट्राच्या विधान सभेत निर्वाचित सभासदाची संख्या किती असते ?
Q. मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण हे राज्याचे…….कार्य होत ?
Q. —–हा राज्याचा नामधारी प्रमुख असतो ?
Q. शेती हा विषय कोणत्या सूचित देण्यात आला आहे ?
Q. विधान परिषदेच्या सदस्याचा कार्यकाळ किती असतो ?
Q. लोकसभा हे कोणते सभागृह आहे ?
Q. एखादे विधेयक हे धन विधेयक आहे की नाही हे ठरवण्याचे अधिकार कोणाचा असतो ?
Q. संकटकालीन काळात लोकसभा किती ने वाढवण्यात येते ?
Q. संघसूचित किती विषयाचा समावेश आहे ?
Q. राज्यसूचित किती विषयाचा समावेश आहे ?
Q. संमवर्ती सूचित किती विषय आहे ?
Q. संमवती सूचित विषय वर कायदा कोण बनवू शकते ?
Q. लोकसभेचे मुदतपूर्व विर्सजन करण्याचा अधिकार कोणास आहे ?
Q. राष्ट्रपति कोणत्या कलम ने संपूर्ण देशात आणीबाणी लावू शकतात ?
Q. आतापर्यत भारतात किती वेळा राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यात आली ?
Q. दुहेरी शासन व्यवस्था असलेल्या पद्धतीला काय म्हणतात ?
Q. स्वातंत्राच्या हक्काचा समावेश भारतीय राज्य घटनेच्या —– या
कलमात करण्यात आला आहे ?
Q. भारतीय संसदेतील सर्वात मोठी समिती कोणती ?
Q. ४२ वी घटना दुरुस्ती खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत कार्यात आली होती ?
Q. जास्तीत जास्त किती दिवस अर्थ विधेयक राज्यसभा स्वत: कडे ठेवू शकते ?
Q. घटना परिषदेची निर्मिती—- मध्ये कॅबिनेट मिशन च्या शिफारशी नुसार झाली ?
Q. भारतात घटनात्मक रित्या किती भाषाना मान्यता देण्यात आली ?
Q. पहिल्या सार्वत्रिक निवडणुका कधी घेण्यात आल्या होत्या ?
Q. वटहुकुम राष्ट्रपती कोणत्या कलम ने काढतात?
Q. घटना समितेचा पहिले अधिवेशन केव्हा झाले ?